आमदार निरंजन डावखरे आणी आमदार महेश बालदी यांनी पत्रकार परिषदेत केली महाआघाडी सरकारच्या कारनाम्यांची “पोलखोल” 🔶🔶🔷🔷
पञकार परिषदेतील महत्त्वाचे मुद्दे
📢 महाआघाडी सरकार हे बदली सरकार आणि पलटी सरकार आहे
📢 हे सरकार एकाही निर्णयावर ठाम नाही
📢 वीजदरात सवलत देण्याचे ऊर्जा मंत्र्यांनी जाहीर केले नंतर मात्र त्यांनी पलटी मारली
📢 लोकांच्या भावनांची खेळण्याचे पाप हे सरकार करीत आहे
📢 एसटी कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्या तेव्हा कुठे या सरकारने त्यांना पगार दिली
📢 या सरकारने शेतकऱ्यांचा अपेक्षाभंग केला आहे. मुख्यमंत्र्यांनी शेतीच्या बांधावर जाऊन आश्वासन दिले. मात्र ते पाळले नाही
📢 हे सरकार स्थगिती सरकार आहे गेल्या वर्षभरात अनेक महत्त्वाच्या प्रकल्पांना स्थगिती देऊन राज्याच्या विकासाला खीळ बसविली
📢 या सरकारला मराठा आरक्षणाबद्दल निर्णय घ्यायचाच नाही. किंबहुना सरकारला मराठा आणि ओबीसी समाजात भांडणे लावायची आहेत
Be First to Comment