सिटी बेल लाइव्ह |मुंबई | 🔷🔷🔶🔶
कोरोनामुळे बंद असलेली राज्यातील रेस्टॉरंट आणि बार ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापासून सुरु होणार असल्याचे संकेत राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत.
सरकारने तयार केलेली नियमावली हॉटेल व्यावसायिकांना मान्य असून याबाबत सरकारने सूचना हरकती मागवल्या आहेत. त्यानंतर अंतिम नियमावली तयार होईल, अशी माहिती आहार संघटनेने दिली.
रेस्टॉरंट सुरू करण्यासंदर्भात राज्य सरकारने सर्व हॉटेल व्यावसायिक संघटनांना ‘एसओपी’ पाठविला असून त्यात अनेक अटी आणि शर्थी आहेत.
Be First to Comment