सिटी बेल लाइव्ह । उरण । रमेश थळी । 🔶🔶🔷🔷
राज्यात करोना रोगाच्या पादुर्भावामुळे खबदारी म्हणून अनेक उपाय योजना सुरू आहेत त्यात सर्व लोकडाउन शिथिल झाल्या पासून त्यात इयत्ता ९ ते १२ वि ची शाळा सूरु होनार या शाळा व्यवस्थापने खबदारी म्हणून विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करून वर्गात प्रवेश दिला जात आहे.
या सविस्तर वृत्त असे की १९ नोहेंबर २०२० पासून एस एस सी ची कै गो,ना,अक्षीकर विद्यालय सध्या सुरू आहे या परीक्षेसाठी वर्गात येनार्या विद्यार्थिनी व विद्यार्थ्यांची कोरोना चाचणी करून नंतरच वर्गात प्रवेश दिला जात आहे. ही परीक्षा १९ नोहेंबर ५ डिसेंबर २०२० पर्यंत सुरू असल्याने शाळा व्यवस्थापनाने शासनाकडून आलेला आदेशाचे पालन करून खबदारी म्हणून ही मोहीम सुरू केली आहे. तसेच शाले बाहेर सूचना फलक लावण्यात आले आहेत जेणेकरुन विद्यार्थी व पालक या सूचनांचे पालन करून शाळा व्यवस्थापनाला सहकार्य करू शकतील अशी माहिती शाळा व्यवस्थापनाकडून देण्यात आली.
Be First to Comment